निवडणुकीपर्यंत थांबा; कसे होत नाही बघतो! – शरद पवार

सकाळ वृत्तसेवा : बुधवार, 5 सप्टेंबर 2018 बारामती शहर – ‘‘बारामती-फलटण लोहमार्गाबाबत एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढण्याचा निश्‍चित प्रयत्न करू. समजा त्यात अडचण आलीच तर सहा-आठ महिने थांबा. एकदा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली की मी बघतो कसे काम होत नाही ते. त्यामुळे त्याला फार काही वेळ लागणार नाही,’’ असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार […]

Continue Reading

तुमचे आमदार मुली पळवून आणण्याची भाषा करतात, हे कोणत्या शिस्तीत बसते? – सुप्रिया सुळे

Sneha Updated Tuesday- 4 September 2018 – 6:08 PM घाटकोपर येथील दहीहंडीच्या उत्सवात भाजपचे नेते आमदार राम कदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना चांगलचं सुनावलं आहे. “महिलांविषयी अतिशय खालच्या पातळीचे भाष्य करणाऱ्या राम कदम यांच्या वर आपण काही कारवाई करणार आहात का?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना केला. “या राज्यात रोडरोमियोंच्या […]

Continue Reading

थोडं थांबा, बारामती फलटण रेल्वेमार्गाचे काम होत कसे नाही ते पाहतो : शरद पवार

मिलिंद संगई : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 बारामती शहर : येथील बारामती फलटण रेल्वे मार्गाबाबत एकत्र बसून चर्चा करुन मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करु…..आणि समजा अडचण आलीच तर तुम्ही सहा आठ महिने थांबा….एकदा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली की मी बघतो कस काम होत नाही ते….त्या मुळे याला फार काही वेळ लागणार नाही….असे सांगत ज्येष्ठ नेते […]

Continue Reading

खासदार सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा सेल्फी विथ खड्डे मोहीम

एक वर्षापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील रस्त्यांची दुरावस्था सरकारला दाखविण्यासाठी सोशल मीडियावर सेल्फी विथ पॉटहोल्स ही मोहीम सुरु केली होती. मात्र वर्षानंतरही रस्त्यांची अवस्था जैसे थे च असल्याचा आरोप करत पुन्हा एकदा सरकार विरोधात सेल्फी विथ पॉटहोल्स मोहीम उघडली आहे.

Continue Reading

संविधानस्तंभ उभारणी लोकचळवळ व्हावी – सुप्रिया सुळे, खासदार

शनिवार, 1 सप्टेंबर 2018 देशानं आज प्रगतीची शिखरं पार केली आहेत. अनेक क्षेत्रात आपण जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करीत आहोत. विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार, कृषी अशा अनेक क्षेत्रात आपण देदिप्यमान कामगिरी केली आहे. जगाचं लक्ष आपण वेधून घेतलंय… यासाठी देशातील प्रत्येकानं आपलं योगदान दिलं आहे. याचं कारण म्हणजे या देशवासियांची या देशाप्रती असणारी आपलेपणाची भावना. ही भावना […]

Continue Reading