ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलयं..
वालचंदनगर – ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलं…. उसाला दर नायं… दुधाचं दर कमी होत हाय…तेलाचं दर वाढवतयं….पेंडचे दर वाढवतयं….तुम्ही पहिल्यापासुन चांगल काम हाय… कायपण करा, जरा लक्ष राखून निवडून या…हे शब्द आहेत, इंदापूर तालुक्यातील एंशी (८०) वर्षाचे शेतकरी वामन मारकड यांचे… इंदापूर तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी आज गावभेट दौरा कार्य्रकमाचे आयोजन केले होते. त्यावेळी उमटलेली ही प्रतिक्रीया. […]
Continue Reading